हिंगोली तालुक्यातील जयपूर पाटी व गजानन महाराज मंदिरा जवळील मराठवाडा-विदर्भ जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुराच्या प्रवाहात हा पूल दोन जागी तुटला आहे. ...
शहरातील नगरपालिकेच्या बाल उद्यानात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बालकांसाठी असलेल्या खेळणी साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानातील झोके व पाळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे उद्यान परिसरात स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे पालिका येथील सुविधां ...
महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. ...
जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला. ...
तालुक्यातील बळसोंड परिसरात मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याकडे मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे साफ दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रेत्यांना भय उरले नाही. ...