कोरोनाची लढाई शासन व प्रशासनातर्फे अतिशय सक्षमतेने लढली जात आहे, त्याला नागरिकांचीही संपूर्ण साथ लाभणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडून स्वत:सोबत समाजाचीही काळजी घेता येणारी आहे. सुरक्षिततेसाठी सामूहिक पातळीवरील सावधानता हाच यातील मार ...
येवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणा ...
नांदगाव : सध्या लॉकडाउनमुळे हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने निराधार, बेवारस, भिकारी यांचे हाल होत आहेत. त्यांना अन्न मिळविण्यासाठी कोणताच पर्याय उरलेला नाही. परिणामी त्यांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास आल्याने युवा फाउण्डेशनचे कार्यकर्ते सुमित सोनवण ...
येवला : भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता खबरदारी म्हणून शहरात सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न राबविण्यात येत आहे. भाजीपाला, किराणा व औषध खरेदीसाठी किमान अंतर राखले जात असून, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच ...
ओझर : कोरोनाच्या पुढे जगाने शरणागती पत्करली असून देशभर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हजारो रोजंदारी करणाऱ्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. ...
विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत नागरिकांनीही घराबाहेर न पडता घरात राहूनच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...