राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. ...
गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार तेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम ...
नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडत ...
येवला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस वेग आला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती ग्रामसभेद्वार ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी काशिनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिता माळी या रजेवर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्या जागी उपसरपंच काशिनाथ आन ...