लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Agriculture News : अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Take these measures to take care of animals during heavy rains, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : अतिवृष्टीच्या काळात जनावरांची काळजी घेण्यासाठी काय उपाय करावेत, जाणून घेऊयात.. ...

मंचर बाजार समितीत मेथी व कोथिंबीरीस या हंगामातील सर्वाधिक दर; जुडीला कसा मिळाला भाव? - Marathi News | Methi and coriander are the highest prices of this season in Manchar Market Committee; How did Judi get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत मेथी व कोथिंबीरीस या हंगामातील सर्वाधिक दर; जुडीला कसा मिळाला भाव?

methi kothinbir market अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली.  ...

Falpik Vima Yojana : आंबा, संत्रा, डाळिंब, पपई शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; मिळणार विमा कवच! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Falpik Vima Yojana: Good news for mango, orange, pomegranate, papaya farmers; will get insurance cover! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा, संत्रा, डाळिंब, पपई शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; मिळणार विमा कवच! वाचा सविस्तर

Falpik Vima Yojana : हवामानातील अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सोसणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा, संत्रा, डाळिंब आणि पपई या चार फळपिकांना आता हवामान आधारित विमा संरक्षण मिळणार आहे. शासन आणि विमा कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून ...

पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार - Marathi News | The government is taking this important decision to remove encroachments on Panand Road; GR will be issued soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार

baliraja panad raste yojana शेतीसाठी उपयुक्त असणारे पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने 'बळीराजा पाणंद रस्ते योजना' हाती घेतली आहे. ...

'या' राज्याकडून स्ट्रॉबेरी लागवडीसाठी देतंय 3 लाख रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news bihar government providing subsidy of Rs 3 lakh for strawberry cultivation, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' राज्याकडून स्ट्रॉबेरी लागवडीसाठी देतंय 3 लाख रुपयांचे अनुदान, वाचा सविस्तर 

Subsidy Strawberry Cultivation : शेतकऱ्यांना बागायती पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.  ...

Ration Card : रेशनच्या दारिद्ररेषेखालील यादीत नाव कसं समाविष्ट करायचं, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News How to add family name in below poverty line list of ration card read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : रेशनच्या दारिद्ररेषेखालील यादीत नाव कसं समाविष्ट करायचं, वाचा सविस्तर 

Ration card : महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांचा सर्वेक्षण गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही. ...

Post Office Scheme : पोस्टाची अशी योजना जी तुमची गुंतवणूक दुप्पट करते, जाणून घ्या या योजनेबद्दल - Marathi News | Latest News Kisan vikas Patra Yojana Post Office's scheme to double farmers' investment, read about scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोस्टाची अशी योजना जी तुमची गुंतवणूक दुप्पट करते, जाणून घ्या या योजनेबद्दल

Post Office Scheme : शिवाय गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवे तितके गुंतवणूक करू शकता. ...

सलग २० वर्ष पाणी वापराचे बजेट मांडणारे राज्यातील 'हे' एकमेव गाव; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This is the only village in the state to present a water usage budget for 20 consecutive years; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सलग २० वर्ष पाणी वापराचे बजेट मांडणारे राज्यातील 'हे' एकमेव गाव; जाणून घ्या सविस्तर

पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र, २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवल्याने ताळेबंद अचूक तयार होऊ लागला. ...