Jivant Satbara Mohim : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी सुरू केलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेमुळे बीड जिल्ह्यात तब्बल ९,२७० सातबारे जिवंत झाले आहेत. या मोहिमेमुळे अनेक वारसदारांना शासकीय योजना, कर्जप्रकरणे आणि जमिनीच्या ...
बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात गावरान बोरांची चव दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर बोराची झाडे आढळत असत. परंतु, आता ती नामशेष होऊ लागली आहे. ...
Pokhara 2.0: हवामान बदलाच्या आव्हानांशी सक्षमपणे लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' म्हणजेच पोकरा २.० आता सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये सुरू होत आहे. या योजनेत पाच हेक्टरपेक्षा कमी शेतीधारक शेतकरी, भूमिहीन, विधवा आण ...
Onion Farming : अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल, उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे अतिवृष्टीने जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे. ...
ativrushti vihir anudan यंदाच्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या असून, पाण्याचा स्रोतच बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...
Banana Market : केळी व्यापारी मातीमोल दरात केळीची खरेदी करीत असल्याच्या तक्रारींनंतर अखेर यावल बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ...
कोठारी (ता. बल्लारपुर) येथील शेतकरी युवराज तोडे यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेसाठी ३० हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यातून परत घेतल्याचा संदेश मोबाइलवर आला. ...