Lakhpati Didi Scheme : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'लखपतीदीदी' योजनेला अमरावती जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार व लघुउद्योगांना चालना मिळत असून, बँकांच्या आर्थिक पाठब ...
Cotton Farming Crisis : कापूस पिकवण्यात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आजही कापूस संशोधनात मागे का पडतोय? बीजी-2 नंतर नवीन वाण न आल्याने, किडींचा प्रकोप, हवामान बदल आणि वाढता खर्च यामुळे कापूस शेतीचं गणित पूर्णपणे कोलमडताना दिसत आहे. नेमकी अडचण कुठे आहे? ...
Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१५) जानेवारी रोजी एकूण २२९३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १४५३० क्विंटल लाल, ३९ क्विंटल लोकल, ५४६४ क्विंटल चिंचवड, ४४४ क्विंटल नं.१, ३६४ क्विंटल नं.२, ४०४ क्विंटल नं.३ वाणाच्या कांद ...
Shet Pandan Raste Yojana : शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्याचा मार्ग अधिक सुलभ करण्यासाठी शेतरस्त्यांच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेअंतर्गत चिखली तालुक्यात ४८८ शेतरस्त्यांची कामे सुरू असून त्यापैकी १४२ रस्ते प ...
राज्याच्या 'या' जिल्ह्याची खरीप हंगामाची १ हजार ७८८ गावांची अंतिम पैसेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. ज्यात संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ०.५४ पैसे आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून केवळ १ हजार ८३३ गावांत खरीप पिके घेतली जातात. ...