रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले ...
बंदीचा निर्णयच मुळात पर्यावरण विभागाने घेतला असल्याने त्यांची मूलत: जबाबदारी असली तरी आपापल्या क्षेत्रात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी महापालिका, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाची जास्त आहे ...
फ्रायडेज फॉर फ्यूचर या संस्थेमार्फत ‘कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५’ ही मोहीम राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सुरू झाली आहे. पाण्याविषयीच्या पर्यावरण खेळातून सुरू झालेल्या या मोहिमेत कोल्हापुरातील ९ शाळांनी सहभाग घेतला असून, अजून ११ शाळा या आठवड्या ...
‘आम्ही-तुम्ही आपण-सर्वजण करूया पर्यावरणाचे रक्षण’ असा संदेश देत शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने मंगळवारी सकाळी स्टेशनरोड रस्त्यावर मानवी साखळी तयार करून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली. ...