भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
भविष्यात या पेजेसवरुन अशा घटना सुरु राहिल्या तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असा इशारा मनसेने दिला आहे. त्याचसोबत मनसेने याबाबत पुरावे दिले आहेत. ...
जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या कक्षात घडणाºया प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून त्याच्या नोंदणी घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर सोपविण्यात आ ...
Maharashtra Election 2019: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी कारखाने, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी शासनाने जाहीर केल ...
न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त जागेश्वर सहारिया, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना अवमानना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...