कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताचा 2021 वर्षातील विकासदर -7.3 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 40 वर्षातील हा सर्वात खराब विकासदर आहे. ...
गेल्या आर्थिक वर्षादरम्यान अर्थव्यवस्थेला कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसला होता. आर्थिक वर्ष २०२१-२१ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी १.६ टक्क्यांनी वाढला आहे. ...
मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून महिन्यात सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला. ...
China News: चीनमधील लक्षाधीशांची (मिलेनिअर्स) संख्या आगामी ५ वर्षांत वाढून दुप्पट होईल, असे ‘एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसी’च्या एका अहवालात म्हटले आहे. ...
Will the package be announced after Lockdown: गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरण्य़ासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. ...