वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे अकरा जलाशये आहेत. त्यापैकी धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तसेच सुकळी लघु प्रकल्प सध्या १०० टक्के भरला आहे. तर बोर प्रकल्पात ५७ ...
अलमट्टी धरणातील चुकीच्या विसर्गपद्धतीविरोधात व धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, तसेच हरित लवादापुढे रेडझोनच्या संदर्भातील सुनावणीवेळी या गोष्टी प्रामुख्याने मांडाव्यात, असा ठराव महानगरपालिका सभेत कर ...
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्पाचे १४ दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. मध्य प्रदेशच्या चौराई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या धरणातील पाणीसाठा वाढला आहे. ...
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने २७ वर्षांपूर्वी बांधलेल्या कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आले असून, राज्य शासनाने ३६ प्रकल्पग्रस्तांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. ...
मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये पाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत. ...