तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, ...
पश्चिम विदर्भातील आठ प्रकल्प पावसाळा संपल्यानंतरही ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतून होणारा पाण्याचा विसर्ग पाहण्याकरिता धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ...
संगमनेर तालुक्याचे पठारभागात शेतशिवारातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील कचनदीवरील कोटमारा धरण पुन्हा एकदा सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे. ...
सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसाने सीना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन वर्षानंतर धरण साठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे. ...
जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...