जेव्हा आपल्यावर आक्रमण होईल तेव्हा उत्तर देऊ अशी मानसिकता असणा-या भारताची भूमिका केव्हाच बदलली आहे. आताचा भारत हा समोरच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर देणारा आहे. असे मत निवृत्त एअर मार्शल व माजी हवाईदल उपप्रमुख भूषण गोखले यांनी व्यक्त केले. ...
रविवार पेठेतील तांबोळी मशीद जवळील सुमारे १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कोसळली़ सुदैवाने हा वाडा रिकामा असल्याने कोणीही जखमी झालेले नाही. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ...
बालनाट्य असो किंवा अभिनय शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते. ...
लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल - ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी असे प्रतिपादन केले. ...