देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राम नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना तेथील भाजपाचे उमेदवार एल. चंदशेखर यांनी गुरूवारी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...
प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. ...
भाजपाच्या गोटातून युतीबाबत सकारात्मक विधाने बाहेर येऊ लागल्याने, पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केल्यामुळे आता आघाडीचे गुऱ्हाळही सुरू झाले आहे. ...
लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्व पक्ष वेगळे लढले तरी आजच्या परिस्थितीत भाजपा २३ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील तर शिवसेनेला केवळ पाच जागा मिळतील, असा निष्कर्ष एबीपी माझा-सी व्होटरच्या आॅक्टोबरमधील सर्वेक्षणातून समोर आला आहे. ...
काँग्रेस तेलंगणात विधानसभेच्या ९५ जागा लढविणार असून, उर्वरित २४ जागा प्रस्तावित आघाडीतील घटक पक्षांना सोडण्यात आल्या आहेत, असे तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारी आर.सी. खुंटिया यांनी सांगितले. ...