देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध युती तुटल्यामुळे बिघडलेले आहेत. सहाजिकच भाजपच्या निशान्यावर यापुढे इतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेनाच प्राधान्याने राहणार आहे. ...
नाशिक- वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप तसेच एकमेकाच्या सरकारच्या विरोधात येऊन प्रसंगी नेत्यांचे पुतळे जाळणारे शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे नेते एकत्र झाले आणि बुधवारी (दि.२७) एकत्र आले आणि जल्लोष केला. निमित्त होते ते राज्यातील ...
गेल्या २० रोजी जावडेकर इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी आले असतात सभागृहात काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांनी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने तिघांना अटक करण्यात आली होती ...