देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
एसीजेएम हनुमान जाट यांनी पायलची याचिका फेटाळून लावली. तसेच 24 डिसेंबरपर्यंत तिची कारागृहात रवानगी केली. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायल विरुद्ध तक्रार दाखल केली होती. ...
महाविकास आघाडीकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिभाईताई यांचा सत्कारसोहळा आयोजित केला आहे. नागपुरात हा कार्यक्रम आयोजिला असून 19 डिसेंबर रोजी प्रतिभाताईंचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. ...
कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), कोल्हापूर शाखेकडून कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रविवारी ... ...
सरकारच्या एखाद्या निर्णयाला विरोध केला तर देशद्रोह कसा होतो अन् समर्थन केले तर देशभक्त कसे ठरतो, असा प्रश्न रविवारी अकोल्यात झालेल्या चर्चासत्रात उपस्थित करण्यात आला. ...