देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन आणि टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अशातच एका मजूर दाम्पत्याला शौचालयात क्वारंटाईन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...
IFSC issue: आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत व्हावे, ही महाराष्ट्राची मागणी असताना हे कार्यालय अहमदाबाद येथे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
सुमारे १५ वर्षे मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर राहिल्यानंतर २०१८ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपापेक्षा जास्त जागा जिंकत काँग्रेसने मध्य प्रदेशमधील सत्ता पुन्हा मिळवली होती. ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाची कक्षा आणि संविधानाची चौकट याची पूर्णपणे जाणीव आहे. पण जेव्हा टोपी घालतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठीच्या प्रभावी उपाययोजना आणि कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशविदेशातील तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत. ...