देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बस्तर विभागात महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचार होतात. हाथरसमधील घटना बनावट असताना काँग्रेसचे नेते तेथे गेले; परंतु येथे जे घडत आहे त्याकडे आमदार आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल लक्ष देत नाहीत, असे मंडावी म्हणाले. ...
India China FaceOff News : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैन्य, अशा तणावाच्या पार्श्वभूमीवर एक संसदीय समिती दोन दिवसांचा लडाख दौरा करणार आहे. २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी हा दौरा होणार आहे ...
Hathras Gangrape, Congress, Yogi Adityanath News: राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर थेट आरोप केला की, ‘‘सरकारच्या इशाऱ्यावरून पीडितांना नव्हे तर आरोपींना मदत केली जात आहे. ...