देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Chandrapur Municipal Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा पेच आता सुटताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अर्धा तास झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, याब ...
Chandrapur : ६६ सदस्यीय चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसमधील अंतर्गत वाद वरवर शांत झाल्याचे भासत आहे. ...
Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनमध्ये १८ तास काम करावे लागते. पण किमान वेतनही दिले जात नाही. विश्रांती घेण्याची जागाही नसते, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ...
Rahul Gandhi News: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजिक पारंपरिक अॅट होम रिसेप्शनदरम्यान, केलेल्या एका कृतीमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत ...
Vijay Vadettiwar's criticize Girish Mahajan: प्रजासत्ताक दिनी दिलेल्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी भाषणामध्ये ड़ॉ. आंबेडकरांचा उल्लेख टाळल्याने एका महिला अधिकाऱ्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका होत ...