श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अजितदादांचे आयुष्य पाहिले तर त्यांच्या जीवनात कायम त्रास भोगावा लागला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. शरद पवारांच्या देखरेखीत ते मोठे झाले असं भुजबळांनी सांगितले. ...
लोकसभेत 'पुस्तका'वरून गदारोळ! माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकातील संदर्भावरून राहुल गांधी आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भाला जोरदार आक्षेप घेतल्याने लोकसभेचे काम ...
दरम्यान, भाजपने आता नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, त्यात "आपण आपली एक इंचही जमीन गमावलेली नाही', असे नरवणे यांनी म्हटले आहे. भाजपने राहुल गांधींवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. ...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "जे पुस्तकच प्रकाशितच झालेले नाही, त्याचा संदर्भ विरोधीपक्ष नेते सभागृहात देऊ शकत नाहीत." मात्र, यानंतरही राहुल गांधी वारंवार जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतच होते. दरम्यान गदारोळ एवढा वाढला की... ...