श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
TMC Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Nitesh Rane Uddhav Thackeray: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होईल असे विधान केले आहे. ठाकरेंना डिवचताना आपण उद्धवसेनेच्या सरपंचांचा निधी कमी करतो, असे म्हटले आहे. ...
Ajit Pawar Death News: माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, मी त्या फाईल उघड करीन असे अजित पवार यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले होते. त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. हे रहस्यमय आहे, असा आरोप संजय राऊत यांनी के ...
BJP Keshav Upadhye On NCP Merger News: अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर जे राजकारण सुरू झाले, ते पाहता शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवे होते. ...