श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
MNS BJP Breaking News: मतदार यांद्यातील घोळाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते एकवटले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने मतदार यांद्यातील दोष दाखवले जात असून, सत्याच्या मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांन ...
Akhilesh Yadav on Yogi Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा पारा चढला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला. ...
Ulhasnagar Municipal Corporation Election: वधारियाच्या इशाऱ्याने भाजप विरुद्ध कलानी असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली. ओमी कलानी यांनी यापूर्वी भाजपा मुक्त शहर असा नारा दिला होता. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतून २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी लोकांच्या सूचनाही मागण्यात आल्या. त्यात ६० लाख लोकांनी सहभाग घेतला. ...