श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. तर जेडीयूलाही मोठ्या प्रमाणावर जागा मिळण्याचा अंदाज आहे... काँग्रेसला किती जागा...? ...
हिंमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या खास शैलित सभेला संबोधित केले. ते म्हटले, “माझी हिंदी थोडी ढिली आहे, मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो. असाममध्ये कामाख्या माता आहे, तिचा आशीर्वाद या भूमीवरही राहोत. रघुनाथपूर नावच शूभ आहे. ही भूमी देशाच्या पहिल्या राष्ट्रपत ...