श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sandeep Deshpande on Ashish Shelar: विरोधी पक्षांनी काढलेल्या सत्याचा मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या यादीचा ढीग दाखवला. त्यात सगळे हिंदू मतदार होते, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. त्याला मनसेचे संदीप देशपांडेंनी उत्तर दिले ...
आता मतचोरीचा जो मुद्दा आम्ही उचलला. तो पुराव्यानिशी जनतेसमोर आला. सरकार निवडण्याचा अधिकार मतदाराला आहे परंतु आता सरकार मतदार निवडायला लागलेत हे घातक आहे असं शेलारांनी म्हटलं. ...
तेलंगणामध्ये बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बीआरएसच्या कार्यालयातील फर्निचर जाळल्याचे समोर आले आहे. ...
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. याबाबत अखेर निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. ...
BJP Criticize Raj Thackeray: राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. ...