श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP President Nitin Nabin News: राहुल गांधी केवळ निवडणुकांपुरते येतात आणि सुट्ट्यांसाठी परदेशात जातात. परदेशात जाऊन देशाविरोधात बोलतात, अशी टीका नितीन नबीन यांनी केली. ...
हीच आमच्या पदाची शपथ आहे आणि त्यासाठीच आम्ही येथे बसलो आहोत. भजन करायला थोडीच बसलो आहोत. भजन करायचे असेल तर आमच्याकडे मठ पुरेसे आहेत," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ...
विशेषतः सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे व ‘बी’ प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले ...
Raj Thackeray BJP: मनसे आणि उद्धवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंवर पहिला हल्ला केला. ...
उल्हासनगर शिवसेना म्हणजे बोडारे बंधू असे समीकरण झाले होते. कलानी विरुद्ध बोडारे असा सामना शहरवासीयांनी बघितला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धवसेना मजबूत करण्याचे काम बोडारे बंधू यांनी केले. ...