श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, ती पक्षाच्या विचारसरणी आणि राष्ट्रवादी चळवळीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी वर्णन केले. विकसित भारतासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर देत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे ...
महत्वाचे म्हणजे, 1980 मध्ये जनसंघानंतर उदयास आलेल्या भाजपाला आतापर्यंत एकूण 12 राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत, कुठल्याही अध्यक्षाला मतदानाला सामोरे जावे लागलेले नाही. अर्थात सर्वच अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत. ...