श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अर्ज छाननी प्रक्रियेनंतर अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून, पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. जळगावमध्ये याचा शिंदेसेनेला फायदा झाल आहे. ...
- बंडखोरीच्या धास्तीने ‘एबी’ फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे : राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांना ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीट; कमालीची गुप्तता पाळून यादी जाहीर करण्यास उशीर ...
PCMC Election 2026 भाजपने डावलेल्यांनी दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली तर राष्ट्रवादीकडून डावलेल्यांनी भाजप आणि शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे ...
भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या उत्तर भारतीय महापौर बसवण्याच्या विधानावरून मुंबईत राजकीय शिमगा रंगला आहे. या विधानावरून उद्धवसेना-मनसे युतीने भाजपाला घेरले. मंत्री नितेश राणे यांनीही हिंदूच्या मुद्द्यावरून पलटवार केला. ...