जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई व चाराटंचाई यावर उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने गाजर दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील ८ दिवसांपासून दीड ते तीन वर्षाखालील ५ ते ६ जनावरे, शेळ््यांचे २७ कोकरे आणि २ शेळ्या दगावले आहेत. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसंग्रामचे नवनाथ प्रभाळे व काही कार्यकर्ते पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष ...
बीड नगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ) मधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत राज्यात मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो रुपये खर्च करुन आॅनलाईन कर्ज प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून मोठया प्रमाणात दाखल केले आहेत. ...
सरकारने खोटी आकडेवारी दाखवून खोटी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त कागदावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. ...
तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांंकडून दोन महिन्यांपासून गाळप केलेल्या उसाचे बिल अदा न केल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले ...