कडधान्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जातात; परंतु मागील काही वर्षांत शेतकरी नगदी पिकांकडे वळल्याने कडधान्याचे क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय तेलवर्गीय पिकांचेदेखील क्षेत्र कमी होत असल्याने भविष्यात खाद्यतेलांसह डाळीचे दरवाढ कायम राहणार आहे. ...
Farmer Success Story: बेंगळुरूसारख्या महानगरात फॅशन डिझायनर म्हणून यशस्वी करिअर असतानाही पेठवडजच्या पंजाब आनंदराव राजेंनी शहराला रामराम ठोकला. सेंद्रिय शेतीच्या जोरावर त्यांनी आज गावातच समृद्ध आणि शाश्वत भविष्य उभं केलं आहे. ...
शासनाच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत धान्याचा लाभ दिला जातो. त्यात अधिक पारदर्शकता येण्यासाठी हातांच्या बोटांचा थम घेतला जात होता. त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या; त्यामुळे आता धान्य वाटप हे डोळ्यांचे स्कॅन करून करण्यात येत आहे. ...
Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढत असून राज्यातील अनेक भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर थंडीचा कडाका अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Cold ...
सध्या थंडी पडली असली तरी गाजरांचे उत्पादन चांगले झाले आहे. गुरुवारी पार पडलेल्या बाजारात गाजरांची चांगल्या प्रकारे आवक झाली. मकरसंक्रांती सणावेळी वसा घेण्यासाठी गाजर, ओला हरभरा, ऊस यांचा वापर होत असल्याने या काळात गाजरांची मोठी उलाढाल होत असते. ...