Soybean Kharedi : शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळावा म्हणून नाफेडमार्फत ऑनलाइन नोंदणी केलेल्या तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप खरेदी झालेले नाही. ग्रेडर उपलब्ध नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी प्रक्रिया रखडली असून, वारंवार बाजार समितीचे फेर ...
अरवलीतील खाणबंदीचा निर्णय हा संपूर्ण देशातील पर्यावरण चळवळींसाठी आशादायी संकेत आहे. दरम्यान पश्चिम घाटातही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. विकास हवा, पण तो निसर्गाशी संघर्ष न करता, निसर्गाशी सुसंवाद साधणारा असावा, हा संद ...
Sunflower Oil : रशियाने सूर्यफूल तेलावरील निर्यात शुल्कात प्रतिकिलो सव्वा रुपये वाढ केल्याने त्याचा परिणाम सध्या बाजारपेठेवर दिसत आहे. सूर्यफूल तेलाच्या दरात प्रतिकिलो मोठी वाढ झाली आहे. ...
Oilseed Crisis : महाराष्ट्रात तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे सूर्यफूल पीक वेगाने हद्दपार होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल २० जिल्ह्यांत चालू हंगामात सूर्यफुलाची लागवड शून्य नोंदविण्यात आली असून, यामुळे खाद्यतेल उत्पादनावर परिणाम ...
AI for Farmers : शेती अधिक शाश्वत आणि आधुनिक करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे केली.(AI ...