Agriculture News : शेतकऱ्यांशी थेट संपर्क राहावा यासाठी कृषी अधिकाऱ्यांना मोफत सिमकार्ड देण्यात आले. मात्र मोबाइलची सुविधा नसल्याने जिल्ह्यातील १८७ सहायक कृषी अधिकाऱ्यांकडून सिमकार्ड स्वीकारणे बाकी असून, शासनाची योजना प्रत्यक्षात अडचणीत सापडली आहे. ( ...
kanda nuksan bharpai अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक संकटे आदी कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. ...
VBG RAMJI Scheme : शेतीतील मजुरांचा वाढता तुटवडा लक्षात घेता केंद्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)' अर्थात 'व्हीबीजी रामजी' या नव्या अधिनियमामुळे पेरणी व कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे मजूर ...
Free Groundnut Seeds : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम २०२५ साठी भुईमूग पिकाचे प्रमाणित बियाणे १०० टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. (Free Groundnut Seeds) ...
Crop Insurance : पीकविमा योजनेतील 'पीक कापणी प्रयोग' हा एकमेव निकष आता शेतकऱ्यांच्या अडचणीचे कारण ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यातील ३६५ पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतल्याने खरीप हंगामातील हजारो बाधित शेतकरी अद्याप हक्काच्या भरपाईपासून वंचित ...