Agriculture News : परभणी जिल्ह्यात जलयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत मंजूर झालेल्या २१६ जलसंधारण कामांपैकी तब्बल ९१ कामे रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी मांडल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. पाणीस ...
Orange Orchard Crisis : संग्रामपूरातील शेकडो हेक्टर संत्रा बागा रोगराई, पानगळ आणि करपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनाची फळबाग पुनर्जीवन योजना २००८ पासून सुरू असली तरी तब्बल १७ वर्षांतही ती प्रत्यक्षात उतरलेली नाही. जनजागृतीअभावी लाभ ...
Jivant Satbara Mohim : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी सुरू केलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेमुळे बीड जिल्ह्यात तब्बल ९,२७० सातबारे जिवंत झाले आहेत. या मोहिमेमुळे अनेक वारसदारांना शासकीय योजना, कर्जप्रकरणे आणि जमिनीच्या ...
Pokhara 2.0: हवामान बदलाच्या आव्हानांशी सक्षमपणे लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' म्हणजेच पोकरा २.० आता सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये सुरू होत आहे. या योजनेत पाच हेक्टरपेक्षा कमी शेतीधारक शेतकरी, भूमिहीन, विधवा आण ...