नवरात्रोत्सव शनिवारपासून असल्याने घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी बाजार गर्दीने फुलून गेला होता. देवीच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, फुले, फळे, प्रसाद यांच्या ...
केडीएमसीच्या गुरुवारच्या महासभेत ४२० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्थगिती दिल्यानंतर आयुक्त ई. रवींद्रन यांनी कोणतेही नवीन काम मंजुरीसाठी सादर ...
डिजिटल युगात टिकून राहण्याच्या दृष्टीने जैन उद्योजक आणि उद्योगपतींना समर्थ बनविण्याचे आव्हान पेलण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक क्षमता नसतानाही ८७ रस्त्यांच्या ४२० कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्याचा घाट शिवसेनेने घातल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे ...
जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात ...