दूषित पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रो झालेल्या या मजुरांवर भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या ताफ्यासह ...
सुमारे २०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या सीकेपी को-आॅपरेटिव्ह बँकेची मालमत्ता शासनाने विकत घेऊन बँकेला नवसंजीवनी द्यावी, असे साकडे बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. ...
कल्याण-मलंग रस्त्याच्या विकासाचे काम केडीएमसीने हाती घेतले असले तरी या रस्त्यामुळे बाधित झालेल्या १५० जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. ...
मागील २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या रुग्णालयांविरोधात अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, भोगवाटा प्रमाणपत्र, वापर बदल अशा विविध कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ठाणे महापालिकेने हॉस्पिटलवर आता कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
घोडबंदरच्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा महासभेत गदारोळ झाला. ती न होण्यासाठी संजय केळकर यांनी आधी प्रयत्न केले असल्याचा मुद्दा भाजपाने मांडला. ...
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व औरंगाबाद शहराच्या कचरा विल्हेवाटीचाप्रश्न गंभीर बनला असतानाच नगरविकास विभागाने दोन टप्प्यात राज्यातील ९४ शहरांत ४४० कोटींचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली. ...