दिवाणशा दर्गा परिसरांतील नालापार भागात मंगळवारी सायंकाळी हरविलेल्या मुलीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी उघड्या नाल्यात सापडल्याने परिसरांत हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
मुलीचे प्रेमसंबंध अमान्य असलेल्या मुलुंडमधील राजेंद्र प्रसाद तिवारी या पित्याने तिचा प्रियकर सुरेंद्र मिश्रा (२६, रा. दिवा) याचे नियोजनबद्ध अपहरण करून त्याला धावत्या लोकलमधून फेकून देऊन हत्या केल्याचा गुन्हा ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणून पाच जणांना ...
Mumbai Bandh: क्रांती दिनाचे औचित्य साधत गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे. मात्र, कल्याण डोंबिवलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. ...
मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्टचा बंद पाळला जाणार नाही. यावेळी, केवळ २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे. ...
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी आठवडाभरात दोन वेळा भेटीगाठी घेऊन गुफ्तगू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...