कामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसऱ्यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे, नगरसेवकांसह पदाधिका-यांच्या घरी राबणे, असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून सर्रास होत आहेत. ...
राजस्थानमधील बिकानेर येथील जाल बडी पंचायत क्षेत्रात हवाई दलाच्या धावपट्टीवर मिग विमानाचा नेहमीचा सराव सुरू होता. अवघ्या २४ वर्षांचा उमदा पायलट फायटर विमान उडवत होता. अचानक तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाले आणि फ्लाइंग लेफ्टनंट तुषार चव्हाण यांना व ...
आपल्या पतीने देशाच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे आमच्या कुटुंबास अभिमानास्पद आहे. त्यांच्या शौर्यामुळेच कुटुंबाला डोंगराएवढ्या दु:खातून सावरण्याची खरी हिंमत आणि ऊर्जा मिळाली. ...
रायगड जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची नुकतीच भेट घेतली. ...
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना शेष आहे. मात्र, आतापासूनच अनेक घरांमध्ये बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. ...
धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...