एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रिपदावर ठेवण्याची खरेच गरज आहे का..? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीर विचार करायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. ...
दोन्ही नेत्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोनिया गांधींच्या या टिप्पणीवरून भाजपाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. ...
Maharashtra Politics: आपल्या नेतृत्वात दैदिप्यमान यश प्राप्त झालेले असतानाही आपल्याला मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले नाही याची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या वागण्यातून वेळोवेळी दिसून येत आहे. ...
Delhi Election 2025 update News: आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. ...
पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे त्याचे मी अभिनंदन केले. परत स्पर्धा होणे शक्य नाही परंतु शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडलं ते अन्यायकारक आहे असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलं. ...