मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ पहाटे ६:१५ वाजण्याच्या सुमारास एक अवजड वाहन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे ...
१९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे ...
सामाजिक संवेदनेतून आपल्या भावना मुकपणे व्यक्त करण्यासाठी आलेल्या पाच लाख लोकांनी काढलेल्या मोर्चाची नोंद बीडच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात झाली आहे ...