भोपाळमध्ये लॉकडाऊनकाळात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राईम ब्राँचने एक टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने लॉकडाऊन काळात तीन तरुणींच्या तब्बल 9 लग्नांचा बार उडवून दिला आहे. ...
रियाच्या कॉल्स डिेटेल्सनुसार, जेव्हा सुशांत २० ते २४ जानेवारी २०२० दरम्यान त्याची बहीण राणीला भेटण्यासाठी चंडीगढ गेला होता. तेव्हा रियाने त्याला ५ दिवसात जवळपास २५ कॉल्स केले होते. ...
नऊ लग्न करणाऱ्या ३० वर्षीय महिलेची तिच्या नवव्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ...