रुग्ण नसलेले केंद्र बंद करण्याचे धोरण प्रशासनाने आता स्वीकारले असून, जिल्ह्याच्या ठिकाणी एकच सर्व सुविधांनीयुक्त केंद्र निर्माण केले जाणार आहे. ...
दिवसाढवळ्या मुख्य वस्ती, बाजारपेठेत गोळीबार करून दहशत पसरवायची. त्यानंतर व्यापारी, डॉक्टर, बिल्डर यांना फोन करुन जिवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळायची, अशी रिंदाची पद्धत होती. ...
Uddhav Thackeray, Joint Agresco ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती २०२०’ची ४८ वी सभा अकोला येथे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ...
निवडणुकीची प्रक्रिया आणि पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने गावपातळीवर निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. ...
महानगरपालिलकेच्या हद्दीत २ हजार ७९२ बाधित रुग्ण आढळले. ...
३३४ गावे राहणार शासकीय मदतीपासून वंचित ...
मलिक यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याने भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर राहणे सुरु केले आहे ...
बहुतांश कामे कागदोपत्रीच करण्यात आली असल्याची तक्रार औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण विभागाकडे करण्यात आली होती. ...
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्ताच्या यादीत वालूर महसूल मंडळाचा समावेश करा ...
या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे. ...