नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये गेल्या दोन महीन्यांपासून घंटागाड्या ह्या नियमित येत नसल्याने प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचलेले आहे, त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेवक रत्नमाला राणे यांनी यांनी प्रभागातील ...
नाशिक : १७५ वर्षांपेक्षा प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा ५० वा जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवार (दि. २३) पासून सुरू होणार असल्याची माहिती सावानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवस चालणा-या या साह ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्रासाठी जागेच्या अधिग्रहणाची प्रक्रिया महिनाभरात राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. दरम्यान, शासनाने अमृत अभियानांतर्गत पिंपळगाव खांब एसटीपीसाठी एकूण ५३.४६ कोटी रुप ...
जिल्ह्यातील कांदा व्यापा-यावर गुरुवारी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यानंतर लिलावात कांद्याचे भाव सुमारे ३० टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे शुक्रवारी काय भाव निघतात, याकडे लक्ष लागून होते, परंतु छाप्यांच्या निषेधार्थ व्यापा-यांनी लिलावांवर बहिष्कार घात ...
आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विकास या खात्यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. नाशिकचे बालमृत्यू हे सरकारचे अपयश असून, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी बालमृत्यूची जबाबदारी स्वी ...
सुरगाणा तालुक्यातील चिकारपाडा (कुकुडणे) येथील एका घरात राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून दोन लाख रुपयांचा परराज्यातील विदेशी मद्यासाठी जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित महेश शांताराम भोये (रा़ देशमुखनगर, कुकुडणे, ता़ सुरगाणा, जि़ ...
जिल्ह्यात कांदा व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतकºयांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापाºयांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील ...
तालुक्यातील बेहेड येथून रेशनचे धान्य नेणारे संशयित आणि त्यांना पाठीशी घालणारे पुरवठा अधिकारी , रेशन धान्य दुकानदार या सर्वांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी बेहेड येथील आदिवासी महिलांनी निफाड तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून निवासी नायब तहसी ...
कोळशापासून तयार केलेली वीज आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगत सिन्नरच्या विशेष आर्थिक क्षेत्रात रतन इंडियाने उभारलेला विद्युत प्रकल्प भंगारात निघाल्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले असले तरी, या कंपनीचा १३५० मेगावॉट विजेची निर्मिती ...