नांदूरशिंगोटे -जंगलाचे संवर्धन व सरंक्षण व्हावे या दृष्टीने राज्य शासनाने ग्रामवन योजना सुरू केली आहे. सिन्नर तालुक्यातील चापडगांव या एकमेव गावची योजनेसाठी निवड झाली आहे. वनविभागाच्या ५७० हेक्टर जमिनीवर जंगलवाढीसाठी मृद व जलसंधारण तसेच वनसंवर्धनाचे क ...
शिक : सिडकोत नागरिकांनी केलेली वाढीव बांधकामे हटविण्यासंबंधी महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्यासाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी जव्हार येथे पालघर लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...
नाशिक : सिडकोत ड्रेनेज आणि पाणीपुरवठा पाइपलाइनवर उभे राहिलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू केलेल्या रेखांकनाला (मार्किंग) रहिवाशांकडून वाढता विरोध होऊ लागल्यानंतर महापालिकेने अखेर रेखांकनाचे काम तूर्त थांबविण्याचा निर् ...
देवळा : नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी विद्यमान नगराध्यक्षा ज्योत्स्ना संजय अहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची पुढील कालावधीसाठी नगराध्यक्षा म्हणून निवड निश्चित झाली आहे. ...
पेठ : नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरच्या अडीच वर्षांच्या काळात पेठ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी (जनरल) जाहीर झाल्याने ३० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, पेठ शहरातून चार उमेदवारी अर्ज दाख ...
सुरगाणा : तालुक्यातील गाळबारी याच गावातील तरुणी मालती वाघमारे (१९) तरुण विलास राऊत (२१) दोघेही याच गावातील राहणारे या दोघांचे एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम जडले होते. एकमेकांशी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. घरच्यांनी मालतीचा विवाह करण्याचे ...
नाशिक : केरळमध्ये निपाह या विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, यात अनेक लोक दगावले आहेत. यामुळे नाशिकहून केरळला पर्यटनासाठी गेलेल्या नातेवाइकांची त्यांच्या आप्तेष्टांना चिंता लागली आहे. अनेकांनी भ्रमणध्वनी करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून ...
त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्य ...
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम भागातील बेलू शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू जखमी झाले. भीमा जयराम तुपे यांच्या कांद्याच्या चाळीत गाय-वासरू बांधलेले होते. बिबट्याने पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वा ...