पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेती पिकांच्या मानाने चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरी करण्याकडे वळविला असल्याने येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...
ओझर : सध्या मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भरच पडत आहे. ...
स्थानिक नागरिकांना व जवळपासच्या गावांमधूील नागरिकांना एका जागेवर व कमी श्रमात, कमी खर्चात सर्व शासकीय दाखले व योजनांचा मिळण्यासाठी गंगापुर येथे शासनाच्या महाराजस्व अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला ...
मातोश्री रमाबाई महिला मंडळ व नेहरू युवा केद्र संयुक्त विद्यमाने नुतन विध्या मंदिर शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते ...
शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करणाºया व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी व कांद्याचे सध्या कोसळत असलेले दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी आपण येत्या दिवसांत दिल्लीत संबंधितांची भेट घेणार असल्या ...
नाशिकमध्ये सलग दोन दिवस सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, निफाड तालुक्यात तर २.४ अंश तापमान नोंदवले गेले आहे. गोदाकाठावरील गावांमध्ये दवबिंदूंचा बर्फ झाला होता. नाशकात तापमानात शुक्रवारी तीन अंशाने घट होऊन ते ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरा ...
मालेगाव येथे सुताच्या गुदामाला लागलेल्या आगीम गुदाम जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. अग्निशमन दलाच्या जनावांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे निश्चित कारण रात ...
स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही राज्याच्या जडणघडणीत हिरे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, स्व. भाऊसाहेब हिरे नसते तर यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते अशा शब्दात राष्टÑवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या ...