लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. कमी वर्दळीच्या वेळेत अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला फेकण्याचे प्रकार सुरू झाले असून इंदिरानगर परिसरातील शरयूनगर रस्त्यावर अशाचप्रकारे डेब्रीजसह विविध प्रकारच्या कचऱ्य ...
नाशिक शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर उघडीप मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत आणि पेरणीची कामे वेगाने सुरू केली आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरीवर्ग खरिपाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. ...
चांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात विहिरीत पडून मनोज राजू बिडगर (१६) याचा मृत्यू झाला आहे. तो शुक्र वारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ ...
लासलगाव : चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी शेती तज्ञ सचिन होळकर यांनी केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्याबाबत ई निवेदन सादर केले. तसेच कृषीमंत्र ...
पाटोदा : परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी सोयाबीन, भुईमुग, मुग आदी पिकांची पेरणी व लागवड केली आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून परिसरात पावसानेही उघडीप दिल्याने या पिकांच्या को ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्गचक्र ीवादळानंतर पावसाला सुरवात झाल्यानंतर शेतातील पेरणीला वेग आला आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप पेरणीचे काम जोरात सुरू आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला स ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या ... ...
नांदूरवैद्य : शेतकरी महिलांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून शेतमालाचे उत्पादन वाढवावे. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षित होऊन निर्णय क्षमतेच्या बळावर कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावा हाच शेतीशाळेचा मुख्य उद्देश ...
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : कोरोना संसर्ग काळात आॅनलाइन शिक्षणाची सर्वच सोशल माध्यमावर वावटळ उठली असून, ज्या ग्रामीण, कष्टकरी, मजूर, कामगार, डोंगराळ-दुर्गम भागात इंटरनेट अथवा सोशल मीडिया पोहचू शकत नाही, आर्थिक स्थितीमुळे ज्या पालक-विद्यार्थ्यांकडे स् ...