आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कामठी : शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात कवठा शिवारातून वाहणाऱ्या खैरी नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. पाण्याचे महत्त्व ... ...
नागपूर : १ जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवरून आवागमन करताना केवळ फास्टॅग कार्डाद्वारेच ऑनलाईन भुगतान अनिवार्य करण्याच्या केंद्र ... ...