आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
उमरेड : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी ... ...
काेंढाळी : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिसांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग व अन्य माेठ्या मार्गावर नाकाबंदी करून वाहनचालकांची ... ...
नागपूर : हप्ता वसुली करणाऱ्या गुंडाचा खून करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या साथीदारांना वाठोडा पोलिसांनी ५ जानेवारीपर्यंत ताब्यात घेतले आहे. ... ...