पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील बहुतांश शहरे गलिच्छ ठरल्यानंतर, बुधवारी देशातील ...
गजबजलेल्या मुंबई शहरात छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, या अपघातांच्या संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन दलाने सादर केलेल्या आकडेवारी नुसार ...
रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) लागू झाल्यापासून ग्राहक आणि विकासक यांच्यामधील संभ्रम वाढला आहे. या कायद्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने ...
अकरावी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सरळ, सुलभ व्हावी, म्हणून नवीन प्रक्रिया पद्धती लागू करण्यात आली आहे, पण या पद्धतीमुळे यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा ...
आरोपीचा कबुलीजबाब नोंदवून, दोषारोपपत्राला जोडण्याचा प्रकार अनेक पोलीस ठाण्यांत सर्रासपणे चालत असल्याने, उच्च न्यायालयाने ही ‘बेकायदा प्रथा’ बंद करण्याचे निर्देश ...
योगगुरू रामदेव बाबा यांनी बुधवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. ही केवळ भेट सदिच्छा भेट होती ...
यंदा झालेल्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘ड्रेसकोड’ जाहीर करण्यात आला होता. आता २१ मे रोजी होणाऱ्या ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेसाठीदेखील आयआयटीने ‘ड्रेसकोड ...
जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात ३ हजार कोटी रूपये खर्च करून १२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे़ तर राज्यातील ६ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त ...