आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी मेडोज’ या उच्चभ्रू वसाहतीमधील इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून पडून ज्योती शर्मा (१६) या तरुणीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. ...
तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. ...
आतापर्यंत मुलींचे प्रमाण जास्त असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हातील मुलींचा जन्मदर घसरत चालला असल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. ...
अकोला जिल्ह्यातील निंभोरा येथील आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या पत्नीस तिची तक्रार न घेता अडीच तास पोलीस ठाण्यातच थांबवून ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप ...
मोक्कांतर्गत तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोन अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या. आरोपींविरुद्ध घरफोडीचे २३ गुन्हे दाखल असून घरफोडीच्या साहित्यासह जवळपास ...
राज्यभरातील दारूदुकाने सुरूकरण्याबाबतच्या निर्णयाचा चेंडू हा आता राज्य शासनाच्या कोर्टात गेला आहे. राज्य व राज्य महामार्गाबाबत स्पष्टीकरणासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या ७५० याचिका खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. ...
मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी असल्यामुळे येथे पर्यटक, प्रवासी कमी येतात. क्षमतेअभावी मोठी मागणी असूनही अनेक आंतराष्ट्रीय विमानांना मुंबई विमानतळावर उतरण्याची परवानगी देता येत नाही. ...
विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान जमीन धारण क्षेत्राची अट शिथिल केल्याने शेतकºयांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात १५५ शेततळ ...