आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मालाड एसआरए भूखंड गैरवाटपाबाबत ‘पानीपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक व तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वास पाटील व त्यांच्या पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा ...
घाटकोपरच्या सिद्धिसाई इमारत दुर्घटनेच्या २५ दिवसांपूर्वीच तळमजल्यावरील मॅटर्निटी होम बंद केले असल्याची माहिती समोर येत आहे. याच दिवसांत कामाचा वेग वाढवून, शितपच्या सांगण्यावरून तळमजल्यावरील पीलर तोडल्याचे, लालचंद रामचंदानी यांनी त्यांच्या जबाबात म्हट ...
वाहतूक विभागातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक उपायोजना आखल्याचे म्हणत, १३ भ्रष्टाचारी वाहतूक हवालदारांची बदली अन्य विभागात केल्याची माहिती, बुधवारी वाहतूक विभागाने उच्च न्यायालयाला दिली. ...
घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी मेडोज’ या उच्चभ्रू वसाहतीमधील इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून पडून ज्योती शर्मा (१६) या तरुणीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. ...
तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. ...