युनेस्कोने प्रतिवर्षाप्रमाणे आशिया पॅसिफिक देशातल्या सांस्कृतिक वारसा जपणाºया स्मारकांच्या पुरस्कारांची घोषणा केली. त्यात भारतातील ७ स्मारक स्थळांचा तर मुंबईतील ४ स्थळांचा समावेश आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील ४८१ परीक्षांच्या मूल्यांकनासाठी पुन्हा एकदा आॅनलाइन अॅसेसमेंट पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असली, तरी विद्यापीठाने मात्र यंदा सदोष आ ...
नद्यांमधील पाण्याखालील वाळूउपसा करण्यावर राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाच्या (एनजीटी) दिल्ली खंडपीठाचे न्यायाधीश स्वतंत्रकुमार, न्यायाधीश जवाद रहीम यांनी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ...
मलबार हिल येथील राजभवनमध्ये वर्षभरापूर्वी उत्खननामध्ये तळघरातील १३ खोल्या आढळल्या होत्या. आता या खोल्यांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास साकारण्यात येणार असून, पर्यटकांना पाहण्यासाठी हे खुले करण्यात येणार आहे. ...
मंत्रालयातील माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या (आयटी) नाकर्तेपणामुळे सध्या सगळेच विभाग हैराण झाले आहेत. त्यात कर्जमाफीची जबाबदारी असलेल्या सहकार विभागाचा आणि शिष्यवृत्ती वाटपाची जबाबदारी असलेल्या आठ विभागांसह अन्य काही विभागांचाही समावेश आहे. ...
गच्चीवर रेस्टॉरंटचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे प्रलंबित असताना आयुक्त अजय मेहता यांनी सुधारित धोरण आणून ते तत्काळ मंजूर केले. मात्र महासभेचा अधिकार डावलून आयुक्तांनी परस्पर हा निर्णय घेतल्याने राजकीय वादळ उठले आहे. ...
सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात आलेले आयपीएस अधिकारी डी.जी. वंजारा (निवृत्त), राजकुमार पांडीयन आणि दिनेश एम.एन. यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. ...
महाराष्ट्रात ग्रामीण पंचायत राज संस्थांकडे अधिकारांचे विकेंद्रीकरण शंभर टक्के झाले नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली. केरळ राज्यात चांगले काम झाले असून त्याचा अभ्यास राज्याने करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ...
मुंबई : एरवी निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणारी धर्मादाय रूग्णालये आता थेट गरीब आणि गरजूंच्या दारी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मुंबईतील धर्मादाय रूग्णालयांनी ही अभिनव मोही ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सदिच्छा भेट झाली. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नी तसेच ठाणे-डोंबिवलीतील प्रश्नांसंदर्भात ...