शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाचा ताण आल्याने एका अधिका-याचा मृत्यू झाला असून, दुसरा अधिकारी कोमात गेला आहे. सहकार विभागातील अधिका-यांवर येत असलेल्या ताणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले. ...
राज्य सरकारच्या जाहिरातीत बँकॉकच्या रस्त्याचा फोटो दाखवला गेल्याने गुजरात, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही विकास वेडा झाला आहे का, असा सवाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ...
हिंमत असेल तर शेतक-यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असलेला अध्यादेश काढा, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिले आहे. ...
फेरीवाल्यांना ‘ना फेरीवाला क्षेत्रात’ व्यवसाय करण्यास उच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी मनाई केली. मात्र यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने, या आदेशावर स्थगिती द्यावी, अशी विनंती करण्यासाठी फेरीवाला संघटनांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धा ...
अमेरिकास्थित नागरिकांना अंतर्गत महसूल सेवा (इंटरनल रिव्हेन्यू सर्व्हिसेस, आयआरएस) विभागातील अधिकारी बोलत असल्याचे भासवून कोट्यवधीचा गंडा घालणाºया टोळीचे बिंग गुन्हे शाखेने फोडले आहे. ...
२००० कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने फरार घोषित केलेली ममता केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे. ...
राज्यातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव असून त्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना आज सहकार विभागाने केली. ...
राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, कर्जमाफीवरुन अडचणीचे प्रश्न येत आहेत, बुलेट ट्रेनला ३० हजार कोटी रुपये द्यायचे आहेत, जो येतो तो आमच्या विभागाच्या बजेटला कात्री लावू नका म्हणतो. उत्तरं तरी किती द्यायची आणि कोणाकोणाला द्यायची. ...